• English
  • मराठी

पनवेल तालुक्यातील केळवणे गावातील खारफुटीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेमार्फत मदत करण्यात आली. त्या पार्शवभूमीवर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री रविंद्र चव्हाण जी यांच्या हस्ते नव्याने निवडलेल्या लाभार्थ्यांना धान्य वाटप व शिधापत्रिका वाटप करण्यात आले.

पनवेल तालुक्यातील केळवणे गावातील खारफुटीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेमार्फत मदत करण्यात आली. त्या पार्शवभूमीवर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री रविंद्र चव्हाण जी यांच्या हस्ते नव्याने निवडलेल्या लाभार्थ्यांना धान्य वाटप व शिधापत्रिका वाटप करण्यात आले.