• English
  • मराठी

तलोजे मजकूर ग्रामपंच्यायातीच्या माध्यमातून वामनबाबा वाडी येथील आदिवासी ग्रामस्थांसाठी जलकुंभ बांधण्यात आले आहे . त्या बोरवेल आणी जलकुंभाचे लोकार्पण करताना ‘ आमदार प्रशांत ठाकूर ‘ .

तलोजे मजकूर ग्रामपंच्यायातीच्या माध्यमातून वामनबाबा वाडी येथील आदिवासी ग्रामस्थांसाठी जलकुंभ बांधण्यात आले आहे . त्या बोरवेल आणी जलकुंभाचे लोकार्पण करताना ‘ आमदार प्रशांत ठाकूर ‘ .
पाणी हा जीवनाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे . पावसाच्या कमी प्रमाणामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे . त्यामुळे व्यवस्थित वापर करून पाण्याची बचत करणे महत्वाचे आहे . असे प्रतिपादन त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली .