• English
  • मराठी

‘असाही’ इंडिया कंपनी पुन्हा कार्यरत झाली आहे, मात्र पूर्वीच्या कामगारांना नोकरीत सामावून घेण्यात आले नाही, या कामगारांना पुन्हा नोकरीत सामावून घेण्यासाठी आम्ही कामगारांची साथ देत लढा उभारला आहे. त्या अनुषंगाने काल (गुरुवार, दि. ०९) तळोजा औद्योगिक क्षेत्रातील ‘असाही’ कंपनी विरॊधात निषेध व्यक्त करण्यात आला. १५ दिवसात या संदर्भात बैठक होणार आहे. या बैठकीत कामगारांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण व्यक्त केली आहे.

‘असाही’ इंडिया कंपनी पुन्हा कार्यरत झाली आहे, मात्र पूर्वीच्या कामगारांना नोकरीत सामावून घेण्यात आले नाही, या कामगारांना पुन्हा नोकरीत सामावून घेण्यासाठी आम्ही कामगारांची साथ देत लढा उभारला आहे. त्या अनुषंगाने काल (गुरुवार, दि. ०९) तळोजा औद्योगिक क्षेत्रातील ‘असाही’ कंपनी विरॊधात निषेध व्यक्त करण्यात आला. १५ दिवसात या संदर्भात बैठक होणार आहे. या बैठकीत कामगारांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण व्यक्त केली आहे.