• English
  • मराठी

श्री. देवेंद्र फडणवीस यांनी या शहीदांच्या कुटुंबीयांना शेतीयोग्य जमिनींचे वाटप केले.

शहीदांच्या कुटुंबीयांसोबत महाराष्ट्र सरकार अतिशय ठामपणे उभे आहे. त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी या शहीदांच्या कुटुंबीयांना शेतीयोग्य जमिनींचे वाटप केले. यातील काही कुटुंब भारत-पाक युद्धातील शहीदांचे आहेत.