• English
  • मराठी

महाड येथील चवदार तळे आणि क्रांतिस्तंभाला भेट दिली व डॉ. बाबासाहेबांच्या चरणी वंदन केले.

भारतरत्न, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला आजच्या दिवशी म्हणजेच २० मार्च १९२७ रोजी सुरुवात केली होती. बाबासाहेबांनी त्यावेळेला या तळ्यातले पाणी पिऊन सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे, हे दाखवून दिले होते.
आज या निमित्ताने महाड येथील चवदार तळे आणि क्रांतिस्तंभाला भेट दिली व डॉ. बाबासाहेबांच्या चरणी वंदन केले.